
जालना रेल्वे स्टेशन वरुन संभाजीनगर औरंगाबाद मार्गे मुंबई ला धावणारी वंदे भारत ट्रेन आता जालना ऐवजी नांदेड रेल्वे स्टेशन वरुन धावणार
यामुळे या रेल्वे ला संभाजीनगर औरंगाबाद ला यायला वेळ लागणार आहे विशेष म्हणजे जालना वरून संभाजीनगर औरंगाबाद मार्गे धावतांनां या रेल्वेने ८०% प्रवासी प्रवास करत असतांनां हि रेल्वेचा नांदेड पर्यंत विस्तार करण्याची काहीही गरज नसल्याची सर्व सामान्य चर्चा सध्या रंगतांनां दिसत आहे